72 तासांनंतरही पंचनामे का झाले नाहीत?: शरद पवार
03.53 PM
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात होत असलेल्या वादळीवाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, धुळे जिल्ह्यातील भाग बाधित झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पावसामुळे पिकांची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे
Web Title:
sharad pawar farmers maharashtra
टॅग्स