सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत नक्षल कमांडर ठार
राजधानी रायपूरपासून 450 किमीवर असलेल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात विशेष टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव पोलिस दल संयुक्तपणे कारवाई करीत होते, त्या वेळी दोकापारा येथे नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. त्या वेळी सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली